शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
5
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
6
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
7
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
8
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
9
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
10
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
11
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
12
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
13
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
14
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
15
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
16
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
17
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  
18
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
19
सोनं खरं आहे खोटं घरबसल्या चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
20
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध

वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सुविधांना ‘कोलदांडा’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 14:42 IST

वाशिम: जिल्ह्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मुलभूत सुविधांना ‘कोलदांडा’ दिला जात असून पिण्याचे पाणी, अल्प दरात जेवण, निवास, पैकी कुठलीच सोय होत नसल्याने शेतमाल विक्रीसाठी आणणाºया शेतकºयांची गैरसोय होत आहे

ठळक मुद्देशेतकºयांची गैरसोय मुक्काम पडल्यास घ्यावा लागतो हॉटेलचा आधार

वाशिम: जिल्ह्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मुलभूत सुविधांना ‘कोलदांडा’ दिला जात असून पिण्याचे पाणी, अल्प दरात जेवण, निवास, पैकी कुठलीच सोय होत नसल्याने शेतमाल विक्रीसाठी आणणाºया शेतकºयांची गैरसोय होत आहे. एखादवेळी मुक्काम पडल्यास त्यांना नाईलाजास्तव हॉटेल्सचा आधार घ्यावा लागत असल्याचे दिसून येत आहे. 

शेतीत अहोरात्र काबाडकष्ट करून शेतकरी पिकवत असलेल्या शेतमाल विक्रीचे हक्काचे ठिकाण म्हणून बाजार समितीकडे पाहिले जाते. यामाध्यमातून बाजार समित्यांनाही वर्षाकाठी लाखो, करोडो रुपयांचा सेस मिळतो. त्यातून शेतकºयांसाठी सुविधा निर्माण करणे क्रमप्राप्त आहे. मात्र, याकडे जिल्ह्यातील एकाही बाजार समितीचे विशेष लक्ष असल्याचे दिसत नाही. रिसोडमधील बाजार समितीत ओट्यांवर शेतकºयांऐवजी व्यापाºयांचा माल ठेवला जातो. पिण्याच्या पाण्याचा अभाव असून शेतकरी निवास तकलादू ठरले आहे. गोदाम व्यापाºयांना भाड्याने दिले जाते. लोणी येथील उपबाजार निर्मितीचे कामही रखडले आहे. शिरपूरच्या उपबाजार समितीचे वार्षिक उत्पन्न ७० लाखाच्या आसपास असताना विकास मात्र नगण्य आहे. याठिकाणी शेतकरी निवास नाही, गुरांना पिण्याच्या पाण्याची कुठलीच सोय नाही, शेतमाल ठेवायला अपूरी जागा असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. अनसिंग उपबाजारातही शेतकºयांना कुठल्याच सुविधा मिळत नसल्याचे चित्र आहे. याशिवाय वाशिम, रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर, कारंजा आणि मानोरा या तालुकास्थळी असणाºया बाजार समित्यांमध्येही सुविधा निर्माण करण्याकामी संचालक मंडळाचे तद्वतच प्रशासनाचे बहुतांशी दुर्लक्ष झाल्याने शेतकºयांची गैरसोय होत आहे. 

टॅग्स :agricultureशेती