शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सुविधांना ‘कोलदांडा’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 14:42 IST

वाशिम: जिल्ह्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मुलभूत सुविधांना ‘कोलदांडा’ दिला जात असून पिण्याचे पाणी, अल्प दरात जेवण, निवास, पैकी कुठलीच सोय होत नसल्याने शेतमाल विक्रीसाठी आणणाºया शेतकºयांची गैरसोय होत आहे

ठळक मुद्देशेतकºयांची गैरसोय मुक्काम पडल्यास घ्यावा लागतो हॉटेलचा आधार

वाशिम: जिल्ह्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मुलभूत सुविधांना ‘कोलदांडा’ दिला जात असून पिण्याचे पाणी, अल्प दरात जेवण, निवास, पैकी कुठलीच सोय होत नसल्याने शेतमाल विक्रीसाठी आणणाºया शेतकºयांची गैरसोय होत आहे. एखादवेळी मुक्काम पडल्यास त्यांना नाईलाजास्तव हॉटेल्सचा आधार घ्यावा लागत असल्याचे दिसून येत आहे. 

शेतीत अहोरात्र काबाडकष्ट करून शेतकरी पिकवत असलेल्या शेतमाल विक्रीचे हक्काचे ठिकाण म्हणून बाजार समितीकडे पाहिले जाते. यामाध्यमातून बाजार समित्यांनाही वर्षाकाठी लाखो, करोडो रुपयांचा सेस मिळतो. त्यातून शेतकºयांसाठी सुविधा निर्माण करणे क्रमप्राप्त आहे. मात्र, याकडे जिल्ह्यातील एकाही बाजार समितीचे विशेष लक्ष असल्याचे दिसत नाही. रिसोडमधील बाजार समितीत ओट्यांवर शेतकºयांऐवजी व्यापाºयांचा माल ठेवला जातो. पिण्याच्या पाण्याचा अभाव असून शेतकरी निवास तकलादू ठरले आहे. गोदाम व्यापाºयांना भाड्याने दिले जाते. लोणी येथील उपबाजार निर्मितीचे कामही रखडले आहे. शिरपूरच्या उपबाजार समितीचे वार्षिक उत्पन्न ७० लाखाच्या आसपास असताना विकास मात्र नगण्य आहे. याठिकाणी शेतकरी निवास नाही, गुरांना पिण्याच्या पाण्याची कुठलीच सोय नाही, शेतमाल ठेवायला अपूरी जागा असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. अनसिंग उपबाजारातही शेतकºयांना कुठल्याच सुविधा मिळत नसल्याचे चित्र आहे. याशिवाय वाशिम, रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर, कारंजा आणि मानोरा या तालुकास्थळी असणाºया बाजार समित्यांमध्येही सुविधा निर्माण करण्याकामी संचालक मंडळाचे तद्वतच प्रशासनाचे बहुतांशी दुर्लक्ष झाल्याने शेतकºयांची गैरसोय होत आहे. 

टॅग्स :agricultureशेती